1) रोज पहाटे उठावे
उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा
शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे
नंतरथोडा व्यायाम करावा
इनडोअर व्यायाम केला तरि चालेल
त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा
2) जेवण साधे असावे
मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल ,दुधची साय ,fast food बेसन मसालेदारपदार्थ,बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी
नाश्ता – यातील कहितरी एक
दलिया चे उपिट (गहु चा दलिया बाजारात सहज उपलब्धआहे )
1 फळ खावे
मटकी किव्वा मुग चे मोड़ 1वाटि
दुपारचे जेवण
चपाती1 किंवा 2 फुलके नुसार
2 वाटि ओलि भाजी पालेभाजी
1 वाटि कोर्डी भाजी
तिखट चव हवी असेल तर मिर्ची चा थेचा चालेल
भाजी कमी तेलात मसाला न वापरता करावी
जेवणात पालेभाजी जास्त घ्यावी ,चपातीभाकरी जास्त
खाऊ नये .
4 वाजता गुळ टाकून चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा )
5) रात्री जेवणात दुपार प्रमाणेच पदार्थ समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे
6) गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने खावे .
* वड़ापाव पावभाजी बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये
* आपण जितके खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.