भाग -२.

धारकरयांना भिडे कळला नाही.ज्याना भिडे कळतो तेंव्हा ते शिवप्रतिष्ठान सोडून जातात. मग भिडे ज्या तरुण लोकांना बळीचा बकरा करतो, त्यांना भिडे ची खरी रूपं दिसली की तेही शिवप्रतिष्ठान सोडतात , ही भिडेची कामाची पध्दत आहे.
तुम्ही असं कधी भिडेच्या भाषणातून ऐकलं आहे का –
(१) शिवरायांवर पहिला तलवारीचा वार कृष्णा कुलकर्णी या बामणाने केला होता.
(२) अफजलखान जिंकावा आणि त्याच्या आक्रमणात शिवराय मारले जावेत किंवा अफजलखानाच्या हल्ल्यात शिवरायांचा पराभव व्हावा म्हणून वाई च्या ब्राम्हणांनी कोटी चंडी यज्ञ केला होता .
(३) शिवरायांचा पराभव व्हावा आणि मिर्झाराजा जयसिंग जिंकावा म्हणून ब्राम्हणांनी यज्ञ केल्याची इतिहासात नोंद आहे १६६४-६५.
(४) शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राम्हणांनी विरोध केला होता.
(५) महाराष्ट्रातील एकही ब्राम्हण राज्याभिषेकाला हजर नव्हता. सर्व महाराष्ट्रातील ब्राम्हणांनी राज्याभिषेकाला उपस्थित राहायचे नाकारले होते. म्हणून गांगाभट्ट या बामणाला काशीहून पाचारण करण्यात आले.
(६) शिवरायांचा मृत्य संभाजी महाराजां पासून ब्राम्हणांनी लपविण्याचा प्रयत्न केला होता.
(७) संभाजी राज्यांना पन्हाळगड येथे अटक करण्याचा कुटील डाव अण्णाजी दत्तो या बामनाणाने रचला होता. (८) संभाजीराजांवर विषप्रयोग करण्याचा तीन वेळा प्रयत्न बामणानी केला होता.
(९) शिवरायांनी आपल्या भावाला व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेल्या पत्रात ब्राम्हणांच्या सल्ल्याने राज्यकारभार करू नये असे सांगितले होते.
(१०) एकही बामण आपल्या घरात शिवाजी , संभाजी किंवा कोणत्याही धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांचे नाव आपल्या कुंतुंबात ठेवत नाहीत.
(११) दादोजी कोंडदेव आणि रामदास हे दोघेही शिवरायांचे गुरू किंवा मार्गदर्शक नव्हते हे इतिहास अभ्यासकांनी सिध्द करून सुध्दा भिडे का मान्य करत नाही.
(१२) बाबा पुरंदरे याने शिवरायांचा गलिच्छ पद्धतीने इतिहास लिहून शिवरायांना आणि जिजाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तरी भिडे पुरंदरेंच्या विरोधात एक शब्दही बोलत नाहीच शिवाय तो पुरंदरे या हरामखोराच समर्थन करतो .
(१३) जेम्स लेन या इंग्रजी लेखकाने पुण्यातील बामणांच्या सांगन्यावरून जिजाऊ माँसाहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते सर्व हरामखोर भिडेचे मित्र होते. निनाद बेडेकर, बाबा पुरंदरे आणि भांडारकर संस्थेतील इतर ब्राम्हण .
ह्या वरील मुद्द्यांना समजून न घेणारी हरामखोर आणि शिवद्रोही पोरं भिडे नावाच्या हरामखोराचे धारकरी बनले आहेत. हे भिड्याचे धारकरी हे शिवरायांच्या आणि संभाजी राजांच्या मारेकऱ्यांचे समर्थक आहेत .
विजय पाटील.
शिवप्रबोथिनी, कोल्हापूर.