भाग :- ५.
संख्येने मोठा असणारा बहुजन मराठा समाज भिडेच्या नादाला का लागला? याचे कोणीही बहुजन मराठा जातीतील विद्वान, गुणवान आणि बुध्दीमान लोकं विचार का करत नाहीत? त्यांची बुध्दी का भिडे नावाची कुवीद्या पचवते? याचं उत्तर शोधले पाहिजे. भिडे कशा प्रकारे तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतो आणि बहुजन समाजातील लोकप्रतिनिधी मुकाट्याने हे सर्व आदरयुक्त नजरेने पहात असतात, जणू काही बहुजन समाजातील तरुण धर्मांध व्हावा, दंगलखोर व्हावा आणि त्यांच्या खुळचट पणाचा फायदा घेऊन आपण सत्तेत राहावं असा त्यांचा गुप्त अजेंडा आहे. आणि आजची सामाजिक परिस्थिती पहाता तसेच वाटते.
वाईट गोष्टींना विरोध होत नाही या मागचे घाणेरडे राजकारण समाजातील विद्वान, गुणवान आणि बुध्दीवान लोकांनी लोकांपुढे मांडले पाहिजे.
भिडे ला त्याच्या कामात यश का मिळतं ? हे पुढील भागात…….
क्रमशः
विजय पाटील.
शिवप्रबोधिनी कोल्हापूर.