हरलाय महाराष्ट्र आणि हरलाय मराठी माणूस
कोणी म्हणतोय भाजप जिंकला,कोणी म्हणतोय शिवसेना हरली,
कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,
कोणी म्हणतोय मनसेची वाट
लावली…
पण
लक्षात
ठेवा
इथे
फक्त
“जिंकलाय”
आणि पुढे गेलाय तो…
गुजराथी,
मारवाडी,
भैया,
मद्रासी,
सिंधी,
पंजाबी,
आणि
हरलाय आणि फक्त
तो माझा “महाराष्ट्र”…
आणि
माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”…
आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल …
महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही ?
मुंबईची आणि पुण्याची स्थिति…
हिरा मार्केट – गुजराती
कपडा मार्केट – मारवाडी आणि गुजराती
लकडा मार्केट – मुस्लिम
शेयर मार्केट – गुजराती, मारवाडी
स्टील मार्केट – मारवाडी आणि गुजराती
हाॅटेल लाईन – शेट्टी, आणि पय्याडे
वाईन मार्केट- शेट्टी, पंजाबी
मच्छी मार्केट – मुस्लिम, उत्तर भारतीय ..
मराठी माणुस ?????? आहे कुठे ?
वडापावच्या गाडीवर.. !!
हसण्यावर घेऊ नका
‘लाज” वाटण्या सारखी गोष्ट आहे.
Share करा प्रत्येक मराठी माणसापर्यत पोहोचवा हे
कटु सत्य …….
रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले …
तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ……!!!