पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते?
पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता. […]
पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता. […]
पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता.
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त….“क्योंकि वह स्त्री है” माय सावित्रीने आणि क्रांतीबा म. ज्योतीबा फुले या दोघांनी मिळून 1848
ज्या वयात मुलींना हिजाब म्हणजे काय माहित नसतं, त्या वयापासून कित्येक ‘आया’ आपल्या मुलींना तो घालायला लावतात, त्याच्या वेगवेगळ्या
“दिसणं” महत्वाचं आहेच.. पण “असणं” लाख मोलाचं एकदा खूप महिन्यांनंतर एका मित्राच्या घरी गेलो होतो. मस्तं गप्पा टप्पा आणि चहाचा
ललिता पवार, शशिकला, बिंदू आठवा… जुन्या हिंदी चित्रपटांचे सगळे व्हॅम्प्स त्यांच्या सुनांवर अत्याचार करायचे आणि हिट झाले. असे सिनेमे कमी झाले की सासू-सुनेच्या आणि कारस्थानाच्या मालिका सुरू झाल्या. कोमोलिका, रमोला आणि अम्माजी सारख्या भितीदायक पात्रांनी घरातील महिलांसाठी अनेक कट रचले. हे सर्व बघून टाइमपास करणाऱ्या लोकांच्या तोंडून आपण सर्वांनी अनेकदा ऐकले असेलच की स्त्रियाच स्त्रियांची सर्वात मोठी शत्रू आहेत. तुम्ही चार लोकांसमोर स्त्रीवादाबद्दल बोला, मग दोन सेकंदात कुठूनतरी आवाज येईल की स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू आहेत.
आधुनिक समाजात प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. आजच्या जगात, प्रसारमाध्यमे एक शक्तिशाली शक्ती म्हणून कार्य करते जी आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, आपली मूल्ये आणि श्रद्धा आणि आपल्या वर्तनाला आकार देते. आपण जगाकडे कसे पाहतो, आपण कसे विचार करतो आणि आपले जीवन कसे जगतो यावर मीडियाचा प्रभाव पडतो
संयम हा एक गुण आहे जो प्रामुख्याने मानवांमध्ये आढळतो. प्राण्यांमध्येही सहिष्णुता मर्यादेपर्यंत असते, मग त्यांच्या नैसर्गिक प्राणी प्रवृत्तीवर वर्चस्व असते. म्हणूनच ते प्राणी आहेत. पण माणसांच्या सहनशीलतेलाही मर्यादा असते. आजकाल त्याला अपवाद ठरत आहे. भूतकाळातील काही वर्तमानपत्रांच्या मथळ्यांनीही या वस्तुस्थितीला पुष्टी दिली आहे.
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागतेच. मग ती समस्या आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो. आपण आता स्पर्धेच्या युगात जगत आहोत. इथे टिकण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने धडपड करत आहे. आपली समस्या हीच आहे कि, याच स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतःला सक्षम बनविण्याविषयीची. जी व्यक्ती सक्षम असेल, तत्पर असेल महत्त्वाचं म्हणजे हार्ड वर्क व स्मार्ट वर्क या दोन्हींचा परस्परसंबंध समजून घेवून काम करणारी असेल तीच व्यक्ती आज जगामध्ये टिकणार आहे. इथं प्रत्येक समस्येला उत्तर हे आहेच म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन . पण मुळात प्रश्नच हा आहे की, सोल्युशन मिळवण्यासाठी आपण कोणाकडे जातो? साधारणतः तीन गोष्टींचा आपण विचार करतो.
संगती आणि पुस्तके जीवनाला आकार देतात! चांगल्या माणसांची संगत असेल आणि चांगली पुस्तके वाचुन त्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे अंगिकार केला