महापुरुषांचे विचारविश्व

महापुरुषांचे विचारविश्व

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा लढा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आपण वस्तुनिष्ठ व चिकित्सकपणे अभ्यास केला तर आपणास असे निदर्शनास येते की, या महामानवाने आपल्या जीवनातील संपूर्ण कार्य हे भारत देशातील शोषित- वंचित जनांसाठी खर्ची घातलेली आहे. ज्यात त्यांनी विशिष्ट अशा एका वर्गापुरते कार्य न करता तत्कालीन काळातील सर्वच जाती धर्म समूहातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी एत्तद्देशीय राजकारणी व ब्रिटिशांशी संघर्ष करून या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.

महापुरुषांचे विचारविश्व

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे!

महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक प्रयत्नतील स्वराज्य छत्रपती शिवरायांनी साकार केले. विखुरलेल्या मराठ्यांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला. आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाही या तिन्ही शाह्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा दरारा असणारे शहाजीराजे हे दक्षिण भारताचे महापराक्रमी शहेनशहा होते.

महापुरुषांचे विचारविश्व

शाहू विचारांचा आढळ दीपस्तंभ :

श्री शाहू छत्रपती महाराज आजचे कोल्हापूरचे लाडके छत्रपती आणि सर्वांचे आदराचे स्थान. आम्हचे महाराजसाहेब!!!अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा

महापुरुषांचे विचारविश्व

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या मुर्त्युचे रहस्य…

  “तुकाराम बीज” म्हणजे संत तुकाराम महाराजांना वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी गूढ अशा मृत्यूला सामोर जावे लागले. संत तुकाराम महाराज

महापुरुषांचे विचारविश्व

सर्वसामान्यांची वैचारिक ढाल :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

सर्वसामान्यांची वैचारिक ढाल :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉ मल्हार शिंदे तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२०

महापुरुषांचे विचारविश्व

• नेहरू भारताचे भाग्यविधाते •

नेहरू भारताचे भाग्यविधाते डॉ मल्हार शिंदे       आधुनिक भारताच्या इतिहासात दोन व्यक्तिमत्त्व असे आहेत ज्यांच्याबद्दल जितकं चांगलं बोललं

महापुरुषांचे विचारविश्व

*समाजभान असलेला अलौकिक नायक : राजर्षी शाहू महाराज*

डॉ मल्हार शिंदे     *समाजभान असलेला अलौकिक नायक : राजर्षी शाहू महाराज*     छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुशासनात

महापुरुषांचे विचारविश्व

स्वातंत्र्यपुर्व काळातील महाराष्ट्रातील एक विलक्षण तेजस्वी व्यक्तीमत्व-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

स्वातंत्र्यपुर्व काळातील महाराष्ट्रातील एक विलक्षण तेजस्वी व्यक्तीमत्व-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते

करिअर कट्टा, महापुरुषांचे विचारविश्व

चाणक्य नीती: तुम्हालाही ही घाणेरडी सवय असेल तर आजच सोडा, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल

चाणक्य नीती: तुम्हालाही ही घाणेरडी सवय असेल तर आजच सोडा, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल चाणक्य नीतीमध्ये, मनुष्याच्या गुण-दोषांबद्दल काही माहिती

Scroll to Top