केजरीवालच्या आप पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
अरविंद केजरीवाल यांची एक इच्छा पूर्ण झाली. त्यांचा आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. या देशात क्वचितच दुसरा […]
अरविंद केजरीवाल यांची एक इच्छा पूर्ण झाली. त्यांचा आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. या देशात क्वचितच दुसरा […]
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापू शकते. वास्तविक, आता पुन्हा एकदा अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवेला जोर आला आहे.
कधी नव्हे इतकी खालची पातळी राजकारणाने गाठली असल्याचे सध्याच्या चालू घडामोडींवरुन लक्षात येते. २०१४ नंतर स्वातंत्र्य मिळाले असे भाजप म्हणते, मग ते स्वातंत्र्य नेमके कोणाला मिळाले? मग इतकी वर्ष आपण पारतंत्र्यात होतो का?
सरकारी नोकर पेन्शन साठी संप करीत आहेत.म्हातारपणाची तरतूद पाहिजे.तर मग आता उधळपट्टी कमी करा.पगार वाचवा.उतारवयात कामी येईल सरकारी नोकरांचा अर्धा पगार कापून त्यांचेच पेन्शन द्या.
राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळं त्याबद्दल आदर राखून महाराष्ट्राच्या माजी राज्यपालांची व्यक्ती म्हणून झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे.
विधानसभा अधिवेशन कशासाठी घेतले जाते,हे सामान्य माणसाला माहिती नाही.तशी माहिती कोणीही आमदाराने अद्यापपर्यंत जनतेला दिली नाही.जनतेला अज्ञान ठेवून, अंधारात ठेवून
विधानसभा अधिवेशन कशासाठी घेतले जाते,हे सामान्य माणसाला माहिती नाही.तशी माहिती कोणीही आमदाराने अद्यापपर्यंत जनतेला दिली नाही.जनतेला अज्ञान ठेवून, अंधारात ठेवून
आपले महाराष्ट्र जागृत जनमंच माझे, तुमचे स्वताचे विचार व कार्यासाठी माध्यम आहे.व्यक्ती विकास व व्यक्ती अभिव्यक्ती साठी सोशल मेडिया वर
महेंद्र कुंभारे, महाराष्ट्राच्या इतिहासाला फितुरीची परंपरा आहे. छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना जितका त्रास मुघलांचा झाला नसेल तितका त्रास
“मी अमित शहांना आव्हान देतो”, उद्धव ठाकरेंचे नागरी निवडणुकीवर मोठे विधाननिवडणुकीपूर्वी तुम्ही तुमच्या सर्व युक्त्या वापरा, असे मला अमित शहांना