शिक्षणावर बोलू काही

करिअर कट्टा, शिक्षणावर बोलू काही

शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीची आणि व्यवसायाची सुवर्णसंधी:ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित

आपला महाराष्ट्र देशात विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर असला तरी शैक्षणिक क्षेत्रात विशेषत देश पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेतील महाराष्ट्राचा टक्का खूपच कमी […]

शिक्षणावर बोलू काही

भारताच्या जडणघडणीत गांधी-आंबेडकर-नेहरू यांचे योगदान-CALL FOR RESEARCH PAPER संपादकीय पुस्तकांसाठी शोधनिबंध पाठवावेत

CALL FOR RESEARCH PAPER संपादकीय पुस्तकांसाठी शोधनिबंध पाठवावेत संपादकीय पुस्तकांसाठी शोधनिबंध पाठवावेत भारताच्या जडणघडणीत गांधी-आंबेडकर-नेहरू यांचे योगदान खालील महत्वपूर्ण उपविषयाच्या

महाराष्ट्र, शिक्षणावर बोलू काही

महाविद्यालयात प्रवेश घेताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टीची दक्षता घ्यावी

महाविद्यालयात प्रवेश घेताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टीची दक्षता घ्यावी   1.सदरील महाविद्यालय कोणत्या विद्यापीठातर्गत आहे ते तपासून पहावे तसेच

शिक्षणावर बोलू काही

दिशाहीन शिक्षण व्यवस्थेने बेरोजगारी आणि कौशल्याहिन पदव्यांचा कळस गाठला

देशातील जवळपास निम्मे पदवीधर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे बेरोजगार आहेत काही अंदाजानुसार, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा येथील सरकार नियमितपणे तरुणांवर अधिक लक्ष केंद्रित करते. टॅलेंट असेसमेंट फर्म व्हीबॉक्सच्या अभ्यासानुसार, भारतातील सर्व पदवीधरांपैकी निम्मे शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे बेरोजगार आहेत.

शिक्षणावर बोलू काही

 परीक्षेनंतर निकालाची चिंता योग्य की अयोग्य! 

मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत आणि निकाल लागणार आहेत. परीक्षा आणि निकालाचे दिवस हे पालकांसाठी वर्षातील सर्वात तणावाचे दिवस असतात.

शिक्षणावर बोलू काही

कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय व कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आणि भारतीय मूर्ती व स्थापत्य संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने

शिक्षणावर बोलू काही

पेन्शन द्यायचे असेल तर पेमेंट सीलींग करा.

सरकारी नोकरांचे पेन्शन सरकारने २००५नंतर भर्ती झालेल्या नोकरांना बंद केले.त्याऐवजी त्यांना कपात रकमेवर साडेआठ टक्के व्याज सारखी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.जे आधी पगाराच्या निम्मा दिले जात होते.सरकारी नोकरीतून रिटायर झाल्यावर नोकरांचे आयुष्यमान वाढले.त्यामुळे दिर्घकाळ पेन्शन द्यावे लागते.त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. असे सरकारचे म्हणणे आहे.म्हणून पेन्शन बंद केली.हे संयुक्तिक नाही.

शिक्षणावर बोलू काही

विद्यापीठ अनुदान आयोग आणि पर्यावरण शिक्षणाची दशा.

प्रा.डॉ.बी.एल.चव्हाण, पर्यावरणतज्ञ, शिक्षणाच्या उपयुक्ततेवरून त्याचे समाजात महत्व अधोरेखित होते. भारतीय शिक्षणपद्धतीत वैज्ञानिक जाणीव जागृतीचा समावेश जेवढा आहे त्यापेक्षा सामाजिक रूढी

शिक्षणावर बोलू काही

भारतातील विज्ञान शाखेची स्थिती चिंताजनक!

१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमान पद यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळाले मंगळवारी या परिषदेचे मोठ्या थाटात उदघाटन

शिक्षणावर बोलू काही

शिक्षण हेच मानवी जीवनाच्या प्रगतीचे उत्तम साधन!

प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. हे आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये

Scroll to Top